लातूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत लातूर जिल्ह्यातील ७५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ...
लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात १८ लाख शेतकरी असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे़ ...
रामेश्वर काकडे, नांदेड खरीप हंगामातील विविध पिकांसाठी शासनाने यावर्षापासून हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली. परंतु पिकांच्या पेरणीपूर्वीच विम्याची मुदत संपल्यामुळे हजारो शेतकरी वंचीत राहिले ...