गावातील खुल्या अथवा शासकीय जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात ग्रामविकास खात्याचा स्वतंत्र आदेश आहे. या आदेशाला अमरावती विभागातील तब्बल ...
भातकुली व अमरावती तालुक्यातील १०५ गावांना विश्रोळी पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) पाणीपुरवठा करण्याचे कार्यान्वित करण्यात आले; मात्र यापैकी काही गावांना तांत्रिक ...
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनील काळे यांची मंगळवारी नाट्यमरीत्या वर्णी लागली. या नियुक्तीला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगनादेश दिला आहे. गटनेतेपदाचे अधिकार गोठविताना ...
नाशिक : राज्यातील वर्ग एक श्रेणीतील २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले असून, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्या बदलीचा समावेश आहे. ...
विलास चव्हाण, परभणी दहावीचा निकाल घोषित झाला अन् विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची ओढ लागली असून जिल्ह्यातील २१३ महाविद्यालयांत एकूण १८ हजार ६४ विद्यार्थ्यांना ...
घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. ...
रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. मृगाची सुरूवात होऊन १० दिवस लोटले तरीही पावसाचा पत्त्ताच नाही. शेतीची मशागत आटोपलेली. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले. अखेर ही प्रतीक्षा संपली. ...
उस्मानाबाद : शहरे तंटामुक्त करण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असून, प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबादेतही अल्पप्रतिसाद मिळाला आहे़ ...