देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ८ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी १ डिसेंबरला ...
मुलांचा निरागसपणा आणि त्यांची भावना ईश्वरीच असते. त्यामुळेच मनावर ताण आला तर लहान मुलांशी खेळण्याने तो जातो, असे संशोधनच आहे. मुले हीच आपल्या समाजाचे भविष्य आहेत. ...
विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे. ...
गेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा ...
अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) रेल्वेगाड्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या भोजनाचे साहित्य जप्त केले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता बजेरिया येथील एका छोट्या खोलीत भोजनाचे पॅकिंग ...
यावर्षी ७ नोव्हेंबरपर्यंत शहरातील २९३ रुग्ण डेंग्यूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने २३९६ रुग्णांचे रक्तजल नमुने गोळा गेले होते. ...