या कालावधीत पूर्ण करता येऊ शकतील अशी किमान १० लोकाभिमुख कामे अथवा योजना सादर कराव्यात, असे ताजे निर्देश पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आले आहेत. ...
वडाळा पोलिसांच्या कोठडीत एका संशयिताचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयकडे सोपवला़ याचा गुन्हा येत्या ४८ तासांत नोंदवून चौकशी करावी ...
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये प्रकल्पांची पळवापळवी सुरू झाली आहे़ त्यात प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच राज्य सरकार श्रेय लाटत असल्याची बोंब आता शिवसेनेने सुरू केली आहे़ ...
रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवाराला भाजपा-शिवसेनेची मते मिळाली नाहीत, अशी उघड नाराजी रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आज व्यक्त करतानाच विधानसभा निवडणुकीत पक्षला किमान २५ जागा मिळाव्यात ...