कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय उजनी बचाव समितीने रविवार (दि. १५) रोजी पळसदेव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला ...
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंचने नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ केला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मुख्याध्यापकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ...
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवारी मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर झाला. ...
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ एक आठवड्यात दिली जाईल. ही घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री अजित पवार करतील, ...
दहावीच्या परीक्षेत दिग्रस तालुक्याचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून त्याखालोखाल महागाव तालुक्याचा निकाल ८६.७६ टक्के आहे. पुसदमध्ये ८, दिग्रसमध्ये ७, महागावात २ तर उमरखेड तालुक्यातील दोन ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागाचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. वरिष्ठांचे आदेशही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले जात नाही. एवढेच नव्हे तर कार्यकारी ...