माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़ यात रत्नीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या अनिल महाजन हिने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिने ९८ टक्के गुण प्राप्त केले ...
बारावीच्या निकालानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. यंदाच्या सत्रात अभ्यासक्रम बदलल्याने हा निकाल कसा लागतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला माध्यमिक शालांत ...
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजत असलेल्या बनावट अपंग शिक्षक प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. एकाच आरोपाखाली निलंबित असणाऱ्या ७६ बनावट अपंग ...
पाथर्डी : तालुक्यातील जांभळी गावातील ‘रोहयो’ कामाची चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले ‘आप’चे तालुका संघटक किसन आव्हाड यांना ...
दरवर्षी १२ जूनला जगभर बालकामगार विरोधी दिन पाळला जातो. पण हा दिवस केवळ औपचारिकता ठरत आहे. शासन बालकामगार प्रथेवर आळा बसेल असे कोणतेही ठोस व परिणामकारक पाऊल उचलत नाही ...
प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार देता येणार नाही. असा दृष्टीकोण समोर ठेवून सामूहिकरित्या अधिकाधिक बेरोजगारांना कामकाज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत यावर्षीही गावांप्रमाणे बातमीदारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी २० जून २०१४ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ...
शहरी भागात इंग्रजी शाळांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गोंदिया विभागात अनेक इंग्रजी शाळा सुरू आहेत. पुन्हा नवीन शाळा सुरू होत आहेत. या शाळा सर्रासपणे शासकीय नियमांची ...
घरातील सारवणासाठी खडी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीच्या अंगावर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिरोली (महागाव) येथे आज (१७) सकाळी ८.३० वाजता घडली. ...
संपत्तीच्या वादातून महिन्याभरापूर्वी दोन भावांमध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठीच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरूवारच्या ...