दहावीच्या परीक्षेत दिग्रस तालुक्याचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून त्याखालोखाल महागाव तालुक्याचा निकाल ८६.७६ टक्के आहे. पुसदमध्ये ८, दिग्रसमध्ये ७, महागावात २ तर उमरखेड तालुक्यातील दोन ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागाचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. वरिष्ठांचे आदेशही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले जात नाही. एवढेच नव्हे तर कार्यकारी ...
शासनाकडून गेली काही वर्षात महाविद्यालयांची खिरापत वाटण्यात आली. यूजीसीच्या नियमानुसार महाविद्यालयात प्राचार्याची नेमणूक करणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील ...
दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थीसह पालकांना ११ वी प्रवेशाची चिंता लागली आहे. २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात २५ हजार ६५१ विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेतील एवढी क्षमता आहे. ...
खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला़ या वर्षी निकालात कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ...
सर्वच प्रकाराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, शैक्षणिक, शेतीविषयक कामांसह विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना तहसिल परिसरात बसायला जागा ...
आत्याच्या घरी राहून शिक्षण घेणारा जसवंतसिंग तारासिंग पवार हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल आला आहे. ५०० पैकी ४९१ गुण त्याने मिळविले असून गुणांची टक्केवारी ९८.२० टक्के आहे. ...