जिल्ह्यात स्वच्छता अभियान जोरात राबविले जात आहे. अनेक गावांमध्ये तालुकास्तरावरील स्वच्छता अभियानाची सुरूवात केली जात असल्याने सध्य:स्थितीत गावागावात स्वच्छता अभियान ...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्याची निवड करून तंबाखू मुक्ती कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक सत्रात तंबाखू मुक्तीची प्रभावी ...
अवैध गौण खनिज उत्खननाबाबत राज्य सरकार विविध निर्णय घेऊन प्रतिबंध घालण्याचे काम करीत असताना देसाईगंज शहरात मात्र बोगस रॉयल्टीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. ...
तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची घटना आज बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...
खरीप हंगामातील धान काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान काढण्याच्या तयारीत असतांनाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या अकाली पावसाने आरमोरी ...
उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनू दत्तक योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना ...
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार मॉडिफाईड बेनिफिट ट्रान्सर्फर फॉर एलपीजी कस्टमरस योजना १ जानेवारी २०१५ पासून लागू होणार आहे. या योजनेंतर्गत पुन्हा गॅसधारकांची गॅस सबसिडी बँक खात्यात जमा होणार आहे. ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर येथे निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण प्रमुख प्राचार्य शरद पाटील यांनी याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रपूर यांना पत्र ...
तुकूममधील ताडोबा मार्गावरील मुख्य रस्त्याखालून शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तीन ते चार ठिकाणी फूटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी गळतीमुळे ...