विद्यार्थीनीशी असभ्य वर्तन करणाऱ्या प्राध्यापकाला कार्यकर्त्यांनी बदडून नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात घडली. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनी १६० जणांनी रक्तदान करून आदरांजली अर्पण केली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रेरणास्थळ आयोजन समिती ...
जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातच मशगूल आहेत. इकडे पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर आहे, ...
जालना : पाण्याचे नियोजन आणि जतन होण्यासाठी स्त्रोत शोधून ते सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...
ज्ञान वितरित केल्याने ज्ञान वाढते व ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते. म्हणून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षित व सुसंस्कारित समाजाची आवश्यकता आहे, ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्वतंत्र करण्याच्या मागणीसह इतर मागण्या घेऊन जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलनाचा संप सुरूच ठेवला आहे. बुधवारी २ जुलै ला आष्टी ...
येथील कृषी पंप धारकांना मिटरचे रिडींग न घेता बिल देयके देण्यात येत आहे. याबाबत आर्वीचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांना दोन महिन्यांपूर्वी ५० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेवून निवेदन सादर केले होते. ...
बी-बियाणे खते इत्यादींची खरेदी करून शेती पेरणी योग्य तयार केल्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट निर्माण झाले आहे. येत्या ५-६ दिवसात पाऊस न आल्यास कोणते ...