रिकाम्या प्लॉटवरील विद्युत पोल आणि विजेच्या तारा हटविण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत दोन लाचखोर अधिकाऱ्यांना ...
यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत. ‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे ...
येथील भूमीशी, देवदेवतांशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा धनदांडग्यांनी येथील ग्रामस्थांच्या छाताडावर बसवून सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याचा घाट आघाडी सरकारने घातला आहे ...
जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात लक्षणीय सुधारणा झाली असून एक हजार मुलांच्या मागे मुलींची संख्या ९५६ झाली आहे. २०११ पासून राज्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. ...
सत्यपाल महाराज म्हणजे गवळण, गारुड, भजन, अभंग, अभिनय ते आत्ताच्या काळातला ‘लुंगी डान्स...गंदी बात...’ पर्यंतच्या गीतांचा उपयोग करुन प्रबोधन करणारे कीर्तनकार. त्यांना केवळ कीर्तनकारही म्हणता येत नाही. ...
जगात आजपर्यंत झालेली क्रांती कलावंतांशिवाय आणि कलेशिवाय झालेली नाही, हा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही गीत आणि कवितांनी रण माजविले तर नाट्य प्रयोगांनी समाजमन चेतविले. ...
‘स्टेम सेल थेरपी’वर संशोधन सुरू आहे. मात्र अस्थिरोगाच्या तीन महत्त्वाच्या भागांमध्ये याचे चांगले रिझल्ट समोर येत आहेत. या थेरपीमुळे दोन हाडांना जोडणारे सांध्यामधील ‘कार्टिलेज’ पुन्हा तयार ...
सध्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दलित, शोषित, आदिवासींना जगणे कठीण झाले आहे. आंबेडकरी चळवळसुद्धा संक्रमणावस्थेत आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष हे भांडवलदार व उद्योगपती ...