नोकरीचे स्वप्न डोळ्यात घेऊन आलेल्या बेरोजगारांनी आपल्या आशेची दशा झाल्याचा अनुभव रविवारच्या रात्री घेतला. चंद्रपुरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील उन्हाने भाजून निघालेल्या फलाटावर ...
गावात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, गावातील तंटे पोलिसात न जाता ते गावातच सामोपचाराने मिटावे, याकरिता गावोगावी तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, या समित्यांचे कार्य ...
विकास देश हितासाठी महत्वाची बाब असली तरी समाज विकासातूनच देश विकासाची पे्ररणा लाभते. त्यामुळे गावपातळीवर सर्वांगिण विकासाची संकल्पना राबवून असे मत खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले. ...
श्रीगोंदा : श्रीगोंद्याचा आमदार कोण होईल हे मला माहित नाही. परंतू श्रीगोंद्याचे वाळवंट करणारे आ. बबनराव पाचपुते यांचा विधानसभा निवडणूकीत बंदोबस्त करणार आहे, ...
केंद्र सरकारने रेल्वेची दरवाढ केल्याच्या विरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाची ...
शहरात ग्रीनफ्रेंडस् नेचर क्लब तर्फे पक्षांसाठी घरटे बांधणी उपक्रम नेचर क्लब सदस्यांद्वारा राबविला गेला. पावसाळा ऋतू आला की पक्ष्यांना वेध लागतात घरटे बांधणीचे. ...
आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. परंतु नियोजनाच्या अभावी प्रकल्प क्षेत्रापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील गावासह तुमसर तालुक्यातील डझनभर गावे सिंचनापासून वंचित आहेत. ...
मोहाडी तालुक्यातील केसलवाडा पालोरा येथे डेंगूचा उद्रेक झालेला असून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणा सुस्त असून ग्रामप्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे वृत्त लोकमतने ठळकपणे प्रकाशित ...