महात्मा जोतिबा फुले यांचे साहित्य हे मानवतावादी व विज्ञाननिष्ठ असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पेरण्याची गरज आहे. फुले यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर ब्राह्मण विधवांच्या अस्तित्वासाठीही जीवाचे ...
सार्वजनिक बांधकाम खात्यात मर्जीतील अभियंत्यांसाठी त्यांच्या सोयीचे प्रशासकीय मार्ग निर्माण केले गेले आहेत. हे सर्व मार्ग व्हाया नाशिक जात असून या मार्गांवर ‘टोल’ नाकेही लावण्यात आले आहेत. ...
शासनाच्या हमीभाव केंद्रावर शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पेरणीच्या तोंडावरही पैसे मिळत नसल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
येथील रामाळा तलावालगतच्या रेल्वे क्रॉसिंगजवळील नाल्यात सोमवारी दुपारी १४९ जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यात ११ मास्केटचा समावेश आहे. ...
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी २४ जूनला सकाळी सिव्हिल लाईन्समधील प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये सुरू होणार असून पदवीधरांच्या निवडणूक परीक्षेत कोण ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेच्या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेली ...