आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी ...
ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या बिकट आहे़ शिवाय सिंचनाचीही फारशी सोय नाही़ ही समस्या दूर करण्याकरिता पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात आली़ या अंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; ...
महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. ...
नजीकच्या मौजा जांब शिवारातील वीज वितरण कंपनीचे १२ लोखंडी खांबांची चोरी करण्यात आली होती़ या प्रकरणी याच विभागात कंत्राट घेणाऱ्या दोघांना आर्वी पोलिसांनी वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या लेखी ...
निर्मलग्राम योजनेंतर्गत प्रत्येक घरी शौचालय असावे म्हणून अनुदान जाहीर करण्यात आले; पण ग्रामीण भागात कुटुंब प्रमुख या योजनेस प्रतिसाद देत नसल्याचे दिसते़ यामुळे आमगाव (खडकी) येथील ...
जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय आणि पाच ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून १३ लाख नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. ...
लातूर : जिल्हास्तरावर जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र या समित्या स्थापन करताना कोणत्याही पदाची निर्मिती करण्यात आली नव्हती. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरू असल्याचे विदारक वास्तव गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून ‘लोकमत’ने ...
लातूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कंधार येथील श्री संत साधु महाराज संस्थानच्या वतीने कंधार ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा काढण्यात आली ...