जिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्णांना डॉक्टरांची शोधाशोध करतात. डॉक्टरांअभावी परिचारिकांवर ...
करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे. ...
शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे ...
आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी ...
ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या बिकट आहे़ शिवाय सिंचनाचीही फारशी सोय नाही़ ही समस्या दूर करण्याकरिता पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात आली़ या अंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; ...
महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. ...
नजीकच्या मौजा जांब शिवारातील वीज वितरण कंपनीचे १२ लोखंडी खांबांची चोरी करण्यात आली होती़ या प्रकरणी याच विभागात कंत्राट घेणाऱ्या दोघांना आर्वी पोलिसांनी वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या लेखी ...
निर्मलग्राम योजनेंतर्गत प्रत्येक घरी शौचालय असावे म्हणून अनुदान जाहीर करण्यात आले; पण ग्रामीण भागात कुटुंब प्रमुख या योजनेस प्रतिसाद देत नसल्याचे दिसते़ यामुळे आमगाव (खडकी) येथील ...