वातावरणात होणारा बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा पाऊस यामुळे वेगवेगळ्या आजारांनी शहरात थैमान घातले असून जुळ्या शहरातील स्वच्छतेकडे नगर पालिकेचे साफ दुर्लक्ष आहे. ...
शहरातील बहुचर्चित खंडेलवाल ज्वेलर्स दरोडाप्रकरणी आठ दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यांना काय शिक्षा द्यायची याचा महत्त्वपूर्ण निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. ...
पुरंदर तालुक्यातील वीर धरण शंभर टक्के भरल्याने वीर धरणाचे आज सोमवारी पुन्हा 3 दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्रत प्रतिसेकंद 15 हजार क्युसेक्स इतक्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ...
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा दिसला खरा; तथापि, तो औतघटकेचाच असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरुन आगामी विधानसभा ...
बडनेरा मार्गावरील एका आलिशान हॉटेलमध्ये ओल्या पार्टीत अर्धनग्न अवस्थेत नाच करुन धुमाकूळ घालणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीसह दोन युवकांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. ...
र्णा, चारघड व शहानूर नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त शेती, घरांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदतीचे वाटप करावे. बाधित गावांना शासनाकडून पूर्णत: मदत दिली जाईल. ...
अमरावती : जुलै महिन्यात २२, २३ व २७ रोजी झालेली अतिवृष्टी व पूर तसेच धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी यामुळे ८५ हजार हेक्टरमधील शेती पिके व फळपिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक ...