दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे. ...
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, कृषी सेवा वर्ग दोन, कृषी सेवा वर्ग एक, ...
दोन महिलांचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने त्यांचे मृतदेह दडपले गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. यातील एक घटना वणी तर दुसरी कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
मराठी माणसाचे लाडके दैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला केवळ १५ दिवस राहिलेत़ पावसाचा लहरीपणा, उन्ह-पावसाचा लपंडाव, मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती, रंग व अन्य साहित्य याची भाववाढ, ...
जन्मापासून आईचे दुध पिणारे बाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे पुढील आयुष्य सुदृढपणे जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्तनपानास जन्मत:च प्रत्येक बाळाला मिळालेले जीवनदायी वरदानच म्हणावे लागेल, ...
बोंडसुला या गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी बोंडसुला ग्रा़पं़ द्वारे करण्यात आली़ यावरून मोजणी झाली ...
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत़ या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना ...
पोळ्याचा सण जवळ येत असल्याने वर्धेत मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत कानगाव येथे मोठ्या ...