मुंबईसह राज्यातील मूोठ्या शहरांमध्ये प्रत्येकाला परवडणाऱ्या घरांची योजना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले. ...
खोटे आणि तोंडी कारण देत विमादावा नाकारणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मेडिअसिस्ट इंडिया प्रा.लि. या कंपन्यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. ...
पोलीस प्रशासनाची भूमिका व कार्यप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना गेल्या पाच वर्षांत राज्यातील दीडशे पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़ ...