महाराष्ट्रात भंडारा जिल्हा मागासलेला अशी ओळख आहे. प्रतिमा पुसून काढायची आहे. त्यासाठी आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी कटीबद्ध आहे. सामान्य कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांचे, ...
साकोली तालुक्यातून १ मे २००० मध्ये विभक्त झालेल्या लाखनी तालुक्याला १४ वर्षाचा कालावधी लोटला मात्र विकास रखडलेलाच आहे. मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुकावासीयांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
विदर्भ सर्वच दृष्टीने सक्षम असला तरी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. आतापर्यंत अन्याय सहन केला. यापुढे अन्याय सहन करणार नाही, आमचे शोषण होऊ देणार नाही, ...
पाणी साठवा - गाव वाचवा या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. पात्र ग्रामपंचायतीचा शासनाकडून ...
आलेसूर येथे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना दोन महिन्यांपासून मजूरी मिळाली नाही. याप्रकरणी ग्रामरोजगार सेवकाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार ...
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन ) च्या वार्ड क्रं.१५ मधील अस्थिरोग विभागात बहुतांश रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. अपघातात जखमी झालेल्या काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन ...
पुण्याच्या एसटी बसस्थानकातून माने नामक माथेफिरुने बस नेऊन पुण्यातील अनेकांना चिरडले होते. या घटनेचा धसका घेत राज्यातील सर्व बसस्थानकांत एक्झिट गेट लावून त्या बाजूलाच सुरक्षा रक्षकाचा ...