तीन वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी किंवा एकाच जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या राज्यातील २०५ बदली पात्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांची (एपीआय) यादी नुकतीच प्रसिध्द केली. ...
वैयक्तिक शौचालये बांधकामांना शासनस्तरावर प्राथमिकता दिली जात असून, सात दिवसांच्या आत निधी लाभार्थ्यांना देण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु महागाव तालुक्यातील मोहदी परिसरातील ...
गुंतवणूकदार आणि अभिकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आर्णी येथील नागरिकांच्या जीवनावश्यक व जिव्हाळ्याची पाणी पुरवठा योजना अखेरीस मार्गी लागली असून, आता ही योजना ४१.८१ कोटींवर पोहोचल्याची ...
काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक ...
आघाडीच्या वाटाघाटीत यवतमाळ विधानसभा ही राष्ट्रवादीला सुटणार की नाही हे अजूनही निश्चित झाले नाही. काँग्रेस आपला दावा या मतदारसंघावर कायम ठेवणार असल्याने राष्ट्रवादीतील ...
मी किंवा माझा मुलगा वणी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भीम गर्जना काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अवघ्या काही ...