अहमदनगर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीमुळे संगमनरेमधील नुकसानीतून जिल्हा सावरलेला नसताना गेल्या २४ तासात पुन्हा एकदा पावसाने फटका दिला आहे. ...
जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघू नळ योजना २००८ पासून राबविण्यात येत आहे. मात्र यातील बहुतांश योजनांच्या सौरप्लेटची चोरी झाली आहे. तर काही काही ...
ख्यातनाम अभिनेते दिवंगत अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या सन्मानार्थ अमेरिका टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. अक्किनेनी फाऊंडेशन आॅफ अमेरिकाने ही घोषणा केली. ...
जिल्ह्यात एकूण मंजूर असलेल्या २३ हजार ६२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदापैकी २१ हजार २१० पदे भरण्यात आली असून सुमारे २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग अ च्या कर्मचाऱ्यांचे ...
देसाईगंज औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्यातील महत्वपूर्ण शहर म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून देसाईगंज शहरात अनेक रोगांच्या साथींनी नागरिकांना पछाडले असून शहरातील ५ पोलीस ...
विदर्भात नद्या, नाले, जंगल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राज्य सरकारने विदर्भाच्या सिंचन सुविधेकडे दुर्लक्ष केले, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा बाऊ करून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनेक खासगी शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ...
धानोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अलाउद्दीन लालानी यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका तक्रारीच्या आधारे त्यांना पोलीस ठाण्यात ...