पालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘मीठ - साखर अभियान २०२५’ जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार, ७३ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेनाच्या दुष्पपरिणामाची माहिती नाही. ...
"...या अर्थाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा विचार करता, त्यांच्या काळातील काँग्रेस मध्यममार्गी होती. त्या काळात काँग्रेसने पूर्वीच्या भाजप सरकारकडून काही धोरणांचा स्वीकार केला होता." ...
Bank Website Domain : सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि ऑनलाइन बँकिंग फसवणूक आणि फिशिंग रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा बदल केला आहे. या पावलामुळे बँक ग्राहकांना अधिक सुरक्षा मिळेल. ...