दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली. ...
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताच पक्षाला रामराम ठोकणारे घनशाम शेलार यांनी पक्षाकडे श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ...
गोंडवाना विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरुध्द राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणाला बसले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष ...
प्रत्येक गावात असलेल्या विहिरी पाणी मिळण्याचे एकमेव चांगले स्त्रोत आहे. इतर स्त्रोतांना वीज लागते किंवा त्यांना दुरुस्ती करण्याची गरज पडते. परंतु विहिरीला जर, दर सहा महिन्यातून ...
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्यावे, या मागणीसाठी आयटक या संघटनेच्या वतीने येथील पंचायत समितीसमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे. ...
विषयुक्त पत्र पाठविण्याची योजना इंडियन मुजाहिदीनने आखली असल्याचा खुलासा त्या संघटनेच्या सहा संशयितांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रद्वारे पोलिसांनी केला आहे. ...