टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती. ...
अहमदनगर: आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या़ खासदार व आमदारांचे स्वतंत्र खाते तयार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ ...
पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके आॅक्सीजनवर असताना शेतातील कृषिपंप बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. मंगळवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांनी ...
संत्रा बागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भिस्त मृगबहारावर होती. ...
रामापूर-बेलज येथे गेल्या सहा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. अंकुर फुटलेली पिके होरपळू लागल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता ...
अहमदनगर: केंद्र सरकारच्या राजीव गांधी आवास योजनेतील लिपिक पदासाठी आपली नियुक्ती झाली असून प्रशिक्षणासाठी १५ हजार ३०० रुपयांची अनामत रक्कम बँकेत भरणा करा असा भुलभुलैय्या सध्या सुरु आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही सरासरीपर्यंत पाऊस पडला असला तरी जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट निर्माण होऊ लागले आहे. उशिरा का होईना पाऊस पडेल, ...