पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश क्षमता वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी येथील प्रकल्प कार्यालयात शनिवारी तीन तास ठिय्या दिला. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निष्ठावंत शिवसैनिकांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची की उमेदवारीसाठी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उडी मारणाऱ्यांना द्यायची, याचा पेच सध्या ‘मातोश्री’वर उद्भवला आहे. ...
अहमदपूर : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यातील १५ अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे़ त्यामुळे आता या केंद्रातून चिमुकल्यांना आणखीन दर्जेदार शिक्षण मिळणार आहे़ ...
साप या प्राण्याचा वन्यजीव कायद्याप्रमाणे वन्यजीव सुचित समावेश होतो. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्यांच्या वारसास १० लाख रुपये तर सर्पदंश झाल्यावर त्वरित उपचारासाठी ५० हजार रुपये शासनाने द्यावे, ...
सध्या वातावरणाच्या बदलामुळे व वेळी अवेळी येत असलेल्या पावसामुळे डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या रोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात सर्वत्र असलेल्या अस्वच्छतेमुळे या आजाराचा फैलाव होत ...
शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी ...