संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने पुकारलेले आंदोलन विद्यापीठ प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मागण्या पूर्ण करण्याकरिता विद्यापीठाने २ ...
राज्यातील जमिनीच्या पुनर्मोजणीचे काम तीन टप्प्यात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही मोजणी उपग्रह आणि जीपीएससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार असल्यामुळे भविष्यातील ...
तालुक्यात २०१३ -१४ च्या खरीप हंगामात, स्थानिक कृषी विभागाकडून २ हजार ८५६ हेक्टर ७४ आर.क्षेत्रातील विविध पिकांचा विमा काढला होता. यात २ हजार ११ शेतकऱ्यांनी भाग घेतला. ...
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे तीन सेक्टर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या तीन विभागांची जबाबदारी त्या-त्या ठिकाणी कार्यरत पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. ...
महसूल कामाचा ताण बघता गुन्हेगारीशी संबंधित दाखल रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविणे बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ...