अहमदनगर: सुविरॉन इक्किमेंट कंपनीचे संचालक सुबोध जोशी यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार मंगळवारी बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला़ ...
गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही पर्वा ...
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे तसेच उशिरा आलेले मान्सून आणि अनुकूल अशी आद्रता यामुळे डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. त्यामुळे विषाणुजन्य तापाची वाढ झालेली आहे. जिल्ह्यात एप्रिलपासून ...
ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या ...
गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही. ...
शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारी करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंद आहे. सदर योजना जि.प. कडे हस्तांतरित झालेली असताना कर्मचाऱ्यांचे वेतन व विद्युत बिल ...