येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी झाली का, ...
येथील राष्ट्रीय महामार्गावर नांदगांव चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधकाची तातडीने दुरूस्ती करावी व उड्डाण पुलाच्या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी सुमारे ...
शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी ...
येत्या १५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चारही मतदार संघातील १० लाख ३५ हजार ३०३ मतदार ...
येत्या २१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट पसरले आहे. जिल्हा परिषद हातून गेली तर त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकांवर होईल, ...
गाव तिथे रस्ता या संकल्पनेला घेऊन शासन स्तरावरुन रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंत्रणेकडून किंवा कंत्राटदारांकडून रस्तांचे काम थातूर-मातुर पद्धतीने ...
ये त्या शुक्रवारी रिलीज होत असलेल्या ‘खुबसुरत’च्या प्रचारासाठी सोनम कपूर पाकिस्तानला जाणार नाही. सध्या ती खूप बिझी असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. ...