विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे वाढल्याने जिल्ह्यात कला शाखेचे भवितव्य अधांतरी आले आहे. यावर्षी अनेक ठिकाणी कला शाखेचे ११ व १२ वीचे वर्ग तुटल्याने अनेक प्राध्यापक अतिरिक्त झाले आहेत. ...
तालुक्यातील तामसवाडी घाटावरून रेती चोरी होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळताच भरारी पथकासोबत घाटावर जाऊन ८ ट्रॅक्टराना अवैध रेतीसह पकडले. ही कार्यवाही दि. ११ सप्टेंबर रोजी ...
वाघ व बिबट कातडीच्या तस्करीत वन विभागाला आवश्यक असलेला मुख्य आरोपी अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी भूमिगत झाला आहे. यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली असून आता डब्ल्यूसीसी ...
नांदेड : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही़ त्यामुळे मातंग समाजाने सरकारला धडा शिकवावा, ...
उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून, या कालावधीत पायी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर ...