छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात वर्षाच्या प्रारंभी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या दहा शहिदांना शौर्यपदक देण्याची शिफारस केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केली आहे ...
अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार देशाची राजधानी दिल्लीत ई-रिक्षा चालविणे बेकायदेशीर असल्याचे सांगून दिल्ली उच्च न्यायालयाने ई-रिक्षावरील बंदी उठविण्याबद्दलची याचिका फेटाळली आहे. ...
मोदी सरकार सत्तारूढ होऊन १०० दिवस उलटल्यानंतरही निवडणुकीत दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे मंगळवारी राजधानीत विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. ...
महाराष्ट्रातील वीज निर्मिती निम्म्यावर येण्याची शक्यता असून, राज्यातील वीज प्रकल्पांना कोळसा तसेच गॅस तातडीने मिळावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्राने आज केंद्राकडे केली ...