६ ते ८ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तब्बल ५४० घरांचे नुकसान झाले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. तर, ५ गोठ्यांचेही तसेच नदी-नाल्याकाठावरील शेतीचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. ...
रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये १५ पंचायत समितीपैकी तब्बल ११ पंचायत समितीमध्ये महिलांनी सत्ता मिळविली. यात ८ पंचायत समितीमध्ये काँग्रेस, ...
धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील चार महिन्यांपासून रक्ताची तपासणी करणारा तंत्रज्ञ नसल्याने येथील प्रयोगशाळा बंद आहे. रक्ताचे नमुने दुसऱ्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी पाठविल्या जात आहे. ...
राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झालेली आहे. त्याचा त्रास येणाऱ्या पर्यटकांना व सामान्य जनतेला सोसावा लागत आहे. तरीही लोकप्रतिनिधी ...