राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. ही अकार्यक्षम व भ्रष्ट राजवट उलथवून टाकून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिवशाहीचे राज्य ...
सोमवारच्या दिवशी नेहमीच्याच कामाची गडबड असली तरी विज्ञानप्रेमी नागपूरकरांचे लक्ष लागले होते ते ४ सेकंदांकडे. दुपारी २ वाजतानंतर तर उत्सुकता इतकी वाढली होती व अनेकांचे डोळे दूरचित्रवाणी ...
लाल, अंबर आणि निळ्या दिव्यांच्या संदर्भात राज्याच्या गृहविभागाने धोरण स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही वाहनांवरील दिव्यांच्या वापरण्यासंबंधी कठोर निर्देश दिले आहेत. ...
बायपाससाठी हाताची किंवा पायाची ‘व्हेन’ (नाडी) वापरली असेल तर ती परत ब्लॉक होण्याचं प्रमाण ५० टक्के असते, परंतु ‘लीमा-रिमा-व्हाय’ या पद्धतीचा वापर केल्यास त्या ब्लॉक होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या ...
श्रीगोंदा : चार-पाच वेळा विधानसभा लढविली. परंतु यश आले नाही. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होवो अथवा ना होवो पण एकास एक उमेदवार देण्यासाठी नागवडे परिवार ...
हज यात्रेकरूंचा पहिला जत्था उद्या (मंगळवारी) सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हजसाठी रवाना होणार आहे. यात एकूण ४७० यात्रेकरूंचा समावेश राहणार आहे. ...
पितृपक्षात पूर्वजांची पूजाअर्चा करून, त्यांना लावण्यात येणारा नैवेद्य कावळ्याला देण्याची परंपरा आहे. परंतु आज तो कावळाच दुर्मिळ होत चालला आहे. पक्षितज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना पूर्वीप्रमाणे ...
अहमदनगर : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे़ दांडिया आणि गरबा नृत्य यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात ...
गत दहा दिवसांपासून वन विभागाला चकमा देत असलेल्या बिबट्याच्या शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे याला अखेर वन विभागाने फरार घोषित करून, त्याच्यावर बक्षीस जाहीर केले आहे. ...