सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. उन्हामुळे शेतातील उभे पिके करपत आहे. त्यामुळे उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. कालवे शेतापासून गेले असतानाही पाणी सोडण्यात आले नसल्याने वरोरा ...
मागील काही दिवसांपासून विविध आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने तर, नागरिकांना अक्षरश: त्रस्त करून सोडले आहे. यातच प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे शहरासह ...
जिल्ह्याचा, क्षेत्राचा आणि राज्याचा विकास होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आयुध निर्माणी जवाहरनगर या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या भागातील मतदारांची टक्केवारी ...
राज्यात विधानसभा निवडणुकीचा उरुस शिगेला पोहोचला आहे. मित्र पक्षांबरोबर असलेल्या युती, आघाड्या संपुष्टात आल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रापैकी साकोलीतील निवडणूक काहींना प्रतिष्ठेची, काहींना अस्तित्वाची तर काहींना भूतकाळातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत गटसाधन केंद्रात कंत्राटीस्वरूपात काम करणारे साधन व्यक्ती व समावेशित शिक्षणाचे विषय साधन व्यक्तींना जिल्हा शिक्षण व प्रश्क्षिण संस्था (डायट) यांच्याशी संलग्न केले आहे. ...
तुमसर तालुक्याच्या सीमा मध्यप्रदेशलाभिडल्या आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती गावातील नागरिकांनी महाराष्ट्राच्या सीमेत अतिक्रमण केल्याची धक्कादायक माहिती आहे. शासकीय भूखंडाचे पट्टे दिलेल्या ...
निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अडचणीत शेतपिकांच्या नुकसानीबरोबर शेतावर लावलेले मोटारपंप व पाईप चोरीला जात असल्याने बळीराजाचे टेंशन वाढले आहे. ...
केबल आॅपरेटर्सकडून होणारी ग्राहकांची लुट थांबावी, व महसुलात वाढ व्हावी, यासाठी शासनाने सेटअप बॉक्स लावण्याची सक्ती केली आहे. भंडारा जिल्ह्यात १९ हजार केबल जोडणीधारक असताना आतापर्यंत ...