भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथील बसस्थानकावर गुरुवारी सुमारे एक तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पक्षीय प्रचार अभियानात पुत्र प्रेमाचा अडसर ठरला आहे. मुलगा राहुल यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने माणिकरावांनी आपले संपूर्ण लक्ष ...
जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर ...
निवडणूक प्रचार बंद होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना सहा पैकी दोन पक्षाच्या पुढाऱ्यांनी या मतदार संघात हजेरी लावून जाहीर सभा घेतल्या़ उर्वरित उमेदवारांच्या सभा झाल्या नसल्या तरी प्रचाराची ...
पशुव्यवसायाला चालना देण्याकरिता शासन विविध उपक्रम राबविते. शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्याकरिता योजनांच्या माध्यमातून सहाय्य केले जाते. पशुंना योग्यवेळी उपचार मिळावे ...
महात्मा गांधीनी भगवतगितेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दाच्या शक्तीवर भारताला स्वांतत्र्य मिळवून दिले. शांततेतून समृद्रीकडे नेण्याचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी तंटामूक्त गाव मोहिमेमुळे ...
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही ...
तालुक्यात गत महिनाभरापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे ४७ रुग्ण आढळले आहे. ...