लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीत २ लाख ३३ हजार ९२१ अशी सर्वाधिक मते घेऊन आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेने सदस्य नोंदणीमध्येही इतर पक्षांना धोबीपिछाड दिली आहे. ...
न्यु सुभेदार सुदर्शन ले-आऊट येथील रहिवासी सूरज अनिल सिरमोरिया (२४) नावाचा युवक पतंग पकडण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) समस्यांच्या निराकरणासाठी दर महिन्यात मेडिकलचा आढावा घेण्यात येईल, तसेच अधिष्ठात्यांची खर्चाची मर्यादा वाढवून ...
चंद्रपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असतानाही तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी तडाली एमआयडीसीमध्ये नियम डावलून ३६ नवीन कोळसा वखारींना मंजुरी दिली आहे. यामुळे चंद्रपूरच्या ...
जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या ...
संक्रांतीनिमित्त आकाशात दिवसभर पतंगांची स्पर्धा रंगली. काटाकाटी झाली, उत्साहही शिगेला पोहोचला. सायंकाळी मात्र नभाने नूरच पालटला. तांबूस रंगात दिनकराचेही रूप हरवून गेले. त्या क्षणी असा क्षण ...
लातूर : जिल्ह्याला १०१ कोटी २ लाख रुपयांची दुष्काळी मदत मिळाली असून, अद्याक्षरानुसार गावांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. प्रथम अद्याक्षरानुसार पहिल्या गावाची निवड होईल. ...
या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालविले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या विचारांद्वारे चालत असून ...
देशाचा अर्थसंकल्प हा केवळ भांडवलदार वर्गाला लाभ पोहचवण्याच्या उद्देशाने तयार केला जात असल्याचे चित्र आजवर दिसून आले आहे. अर्थसंकल्प हा सामाजिक, मानवीय आणि आर्थिक ...