माजलगाव : शासन नियमाप्रमाणे मंजरथ आणि छत्र बोरगावात फक्त ८५ लाख रुपयांपर्यंतच वाळू आहे. तरीही ठेकेदार बोली लावून हे ठेके तब्बल ५ कोटी रुपयाला कसे काय घेतात, ...
बीड : तालुक्यातील उमरद जहांगिर ग्रामपंचायतीअंतर्गत चार पाणीयोजना रबविण्यात आल्या़ त्यापैकी तीन योजनांचा २५ लाख इतका निधी समितीकडे आहे़ निधी बँक खात्यात जमा करा, ...
युरोप व अमेरिकेतून इराक सिरिया व येमेन या पश्चिम आशियातील मुस्लीमबहुल देशांकडे जाणारे ‘दहशतवादी’ तरुणांचे लोंढे वाढले असून त्यांची दर महिन्याची संख्या एक हजारापर्यंत पोहोचली असल्याचे वृत्त आहे ...
साधारणत: चालू शतकाच्या प्रारंभी भारताने संगणकाच्या क्षेत्रात जी काही प्रगती केली ती पाहून, आता भारत जगाच्या पाठीवरील सर्वाधिक मोठा ज्ञान संपन्न देश होईल, ...
येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते. ...