तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने आठवीत शिकणार्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...
लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त हिंदूवर लादू नका, हिंमत असेल तर भारतातील सर्व धर्मीयांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणावा असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले आहे. ...
अभिनेता सलमान खानला बुधवारी सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणातील शिक्षेला राजस्थान हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. ...
वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता मुंबईत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) केंद्र आणि सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन ...
संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर ...