अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत ड्रग विक्रेत्याला रविवारी नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ हस्तगत केले आहे. ...
‘पंछी नदिया हवा के झोके.. कोई सरहद ना इन्हे रोके..’ या सुप्रसिद्ध हिंदी कवी जावेद अख्तरांच्या ओळी मानवी मनावर किती मार्मिकपणे भाष्य करतात याची प्रचिती मुंबईकरांना येत आहे ...
युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. राष्ट्रउभारणीसाठी युवकांची मोठी मदत लागणार असून युवकांनी शिक्षणाचं हत्यार हाती घेऊन एका संपन्न आणि समृध्द राष्ट्राची उभारणी करावी ...
विजेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, वीज गळतीमुळे होत असलेले नुकसान यामुळे विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. वीज दर कमी करण्यासाठी आवयक असलेल्या ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नायलॉन मांजावरील बंदी हटविण्यास तूर्तास नकार देऊन व्यापाऱ्यांना ‘वेट अॅन्ड वॉच’ भूमिकेवर ठेवले. त्यासोबतच पतंग उडविण्यासाठी ...
सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) हाताळणीची कठोर नियमावली आहे, परंतु शासकीय रुग्णालयांकडून या नियमांचे धिंडवडे निघाले आहेत. ...
पावसाळा संपला की शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. यावर्षी मात्र तसे झाले नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भविष्यात अपघातविरहित शहर व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी, ...