स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. वाय. सूर्यवंशी यांच्या विरोधात प्रशिक्षणार्थ्यांनी धरणे आंदोलन केले असून प्राचार्य हटविण्याची मागणी केली आहे. ...
गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला. त्यानुसार सर्वांनी विज्ञानाची कास धरावी तरच दशाचा विकास होईल, ...
मूल तालुक्यातील सुशी दाबगाव ते चिरोली - जानाळा मार्गावर चालू असलेल्या डांबरीकरणाच्या कामात गैरव्यवहार होत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ...
भारतीय युवकांचा सर्वांगीन विकास हेच माझे ध्येय असून समृद्ध भारताच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी ...
गाव तिथे क्रीडांगण ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घोषणा केली. परंतु प्रशासन व क्रीडा अधिकाऱ्यांच्या ...
दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातील काही नागरिक स्वयंपाकासाठी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवितात. यातून प्रचंड प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांची अक्षरश: ‘दम’कोंडी होत आहे. ...
जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून ...