विकासाच्या सर्वच बाबतीत अन्याय होत असताना प्रस्तावित संरचना विकास योजनेतदेखील विदर्भाकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. या योजनेसाठी विदर्भातील ११ जिल्हे मिळून अवघ्या ८७९ कोटी ...
६० वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात आयएएस सचिवांचे पर्व सुरू झाले आहे. या नव्या सचिवांपुढे रिक्त पदांचा अनुशेष भरणे, अभियंत्यांच्या बढत्या करणे, घोटाळे थांबविणे, ...
जालना : मग्रारोहयो कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...
केंद्रातले मोदी सरकार आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस सरकार जुन्या आघाडी सरकारची आर्थिक धोरणे पुढे रेटत असून भाजपा-काँग्रेस यांच्या अर्थविचारात काडीचाही फरक नाही. ...
औरंगाबाद : आपल्या दोन निरागस चिमुकल्या मुलांचा नाक-तोंड दाबून खून केल्यानंतर पित्यानेही स्वत: आधी हाताच्या नसा कापून घेत आणि नंतर झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. ...