लगतच्या मोहा येथील संत भगवान बाबा मंदिरात ६ ते १३ जानेवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ...
शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, तसेच शासकीय कामात हयगय सहन केली जाणार नाही, असा इशारा आमदार राजू तोडसाम यांनी दिला. ...
वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत. चार ते पाच वीज निर्मिती प्रकल्प येणार असल्याच्या वावड्या सतत उठविण्यात आल्या. ...
शहरासह लगतच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाचे ३३ कोटी थकले आहेत. यात नगरपरिषद आघाडीवर असून चार हजार नागरिकांनी पाण्याचे ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा म्हणून वृद्ध व्यक्तींना परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालयाच्या वारंवार हेलपाट्या माराव्या लागत आहेत़ ...
निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील ...
गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश ...