वडगाव (पांडे) येथील ग्रामस्थांनी वर्धा नदीवरील वडगाव, दिघी, सायखेडा परिसरातील चार रेतीघाटांचे लिलाव करू नये, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावासह निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ...
मोलकरणीवर अनेक वर्ष बलात्कार करून तिचा अनन्वीत छळ केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या येथील प्ले स्कूल चालकाच्या पत्नीनेही या मोलकरणीवर भयानक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. ...
खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व कपाशीने शेतकऱ्यांना पूरते हैराण केले़ निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीन गेले व हमीभाव कमी असल्याने कापूसही परवडेना झाला़ ...
महसूल विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थिनीची जातच बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला देण्यात आलेल्या जातीच्या प्रमाणपत्रावर जातीपुढे तेली असे लिहिण्यात आले. ...
आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ...
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरात एकूण ६७ कार्यालयातून शासकीय काम सुरू आहे. ही कार्यालये शहराच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्यावर पालिकेच्यावतीने मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. ...