आपल्याजवळ जे आहे त्या माध्यमातूनही देशसेवा करता येते, असे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या भाषणातून सांगायचे. देशासाठी किमान १० मिनिटे तरी द्या असा आग्रह असायचा. ...
डिझेलचे दर नुकतेच २.६५ रुपये प्रतिलिटरने कमी झाले. असे असतानाही एसटीचे दर मात्र कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी वर्गातून एस.टी.च्या तिकिटांचे दर कमी करावे अशी मागणी जोर धरत आहे. ...
जिल्ह्यात प्रसिद्ध येथील बैलबाजारातून हैदराबाद येथील कत्तलखान्याचे व्यापारी दलालाच्या माध्यमातून शेतीपयोगी व तरूण गोऱ्हे, गायी, म्हशींची सर्रास खरेदी करून कत्तलखान्यात पाठवितात़ ...
महसूल प्राप्त करण्याचे मोठे साधन म्हणून गौण खनिजाकडे पाहिले जाते़ टेकड्या, जमिनीपासून उंच भागातून गौण खनिजाच्या उत्खननाकरिता पट्ट्यांचे वाटप केले जाते़ हे खाणपट्टी शासनाकडून ...
शासकीय गोदामात धान्य नसल्याने एपीएल धारकांना धान्याकरिता तीन महिन्यांपासून भटकंती करावी लागत आहे. अशात वर्धेत शासकीय धान्याची अफरातफर करणाऱ्या उमरी (मेघे) येथील ...
तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. वास्तविकतेत ही गंगा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. येथील वर्धा-वायगाव मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या ...
शहराला पाणीपुरवठा करणारी योजना सदोष असल्याने निम्मे पाणी वाया जात आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाही सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरातील नाल्यांतून वाहत आहे. ...
अद्यापही औषध नसलेल्या एड्सचे जिल्ह्यात पाच वर्षांत एकूण २ हजार ९१४ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती आहे. या पाच वर्षांत जिल्ह्यात एकूण २ लाख ६९ हजार २६७ युवक व युवतींनी ...
आपण सत्तेत असलो किंवा नसलो तरी ना. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राजकारण न करता समाजकारणाचे काम करीत आहोत. खोटे आश्वासन देणे आमची संस्कृती नाही. ...