शहरासह लगतच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाचे ३३ कोटी थकले आहेत. यात नगरपरिषद आघाडीवर असून चार हजार नागरिकांनी पाण्याचे ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा म्हणून वृद्ध व्यक्तींना परिसरातील नागरिकांना तहसील कार्यालयाच्या वारंवार हेलपाट्या माराव्या लागत आहेत़ ...
निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील ...
गत १० वर्षात जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाद्वारे सर्व शिक्षा अभियान उपक्रम राबविण्यात आले. यांतर्गत नवीन सुसज्ज इमारतीत शाळा सुरू झाल्या असल्या तरी तालुक्यातील बहुतांश ...
हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड परिसरात वसलेल्या नझुलच्या जागेवरील झोपडीधारकांना कायम स्वरूपी पट्टे देण्याची मागणी प्रलंबित आहे. या झोपडपट्टीवर वर्षभरापूर्वी अतिक्रमण हटावची ...
भीमाशंकर अभयारण्यातील पिंपरगणेमधील घटना यानंतर होणार नाही, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने आरोपी निर्दोष सोडता येणार नाहीत. ...
अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने ...
जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी व कारंजा तालुक्यातील २९२ गावांना दुष्काळी स्थितीतून वगळण्यात आले होते, याबाबत ‘लोकमत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर ...
पोलिसांचा तिसरा डोळा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या आष्टीत तालुक्यात चांगलाच धुडगूस घातला आहे. कारवाया दाखविण्यासाठी हे पथक कुणाच्याही घरात झडती ...