राज्य शासनाने भंडारा जिल्हा नक्षलमुक्त केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लाखनी, साकोली आणि लाखांदूर या तीन तालुक्यात कार्यरत अडीच हजारावर शासकीय अधिकारी व कर्मचारी आता ...
जी रेन्ज सोलर एनर्जी या बोगस कंपनीने महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसीची अधीकृत आर.सी. मान्यता न घेताच मेळघाटच्या शंभर ग्रामपंचायतमध्ये अत्यंत हलक्या दर्जाचे कमी सोलर लँप लाऊन ...
दि जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या अन्यायकारक कर्ज धोरणाविरोधात विरोधात न्याय मागण्यासाठी शिक्षक बँकेच्या सभासदांनी बँकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
१८६५ मध्ये स्थापन झालेली बारामती नगरपालिका यंदा आजपासून १५० वे स्थापना वर्ष साजरा करीत आहे. काळानुसार बदल होत असताना नगरपालिकेचा दर्जा देखील बदलत आहे. ...
चांदूरबाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या एका मालमत्तेसंदर्भात बनावट सही शिक्यांनी फेरफार पत्रक करुन फसवणूक केल्याचे सिध्द झाले. मात्र कारवाईत दिरंगाई केली जात आहे. ...
यवतमाळ, वर्धा व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेचा संगम होणाऱ्या देवगाव पोलीस चौकीच्या साक्षीनेच वर्धा जिल्ह्यात दारुची तस्करी होत आहे. यवतमाळ ते पुलगाव पुढे ...
मेळघाटात जी रेंज सोलर एनर्जी 'मेडा' या नावाने बनावट कंपनीने आरसी दाखवून सोलर उपकरणे विकल्याच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ ...
‘जुने जाऊ द्या सरणालागून...जाळून अथवा गाडून टाका...सावध ऐका पुढल्या हाका...’ असे म्हणत अमरावतीकरांनी २०१४ ला बाय-बाय करून २०१५चे जल्लोषात स्वागत केले. ...