आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेक समस्या त्यांना सतावत आहे. त्यामुळे एकजूट राहा, त्याशिवाय न्याय मिळणार नाही असे विचार महाराष्ट्र जिल्हा ...
आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने ...
निर्मल भारत अभियानानंतर स्वच्छ भारत अभियान जोर पकडत आहे़ यात गावे स्वच्छ करण्याचा ध्यास ग्रा़पं़ सचिव, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना लागला आहे; पण यात निर्मल ग्राम ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ ...
येथील यशवंत महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता असलेल्या स्वच्छतागृहात अर्भक आढळल्याने चांगलीच खळबळ माजली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली. ...
येथील महात्मा गांधी आश्रम पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांसह शैक्षणिक सहलीही येथे येत असतात. यामुळे कुटीच्या मुख्य मार्गावर आणि प्रवेशद्वाराच्या आजुबाजूला वाहनांची गर्दी होते. ...
सर्वत्र जाणवत असलेला कोरड्या दुष्काळावर मात करण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियाने सुरू केले आहे. या अभियानात सहभागी होणार असलेल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, ...
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला. ...
स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले विद्यार्थी आग्रा स्थानकावर अडकून पडले. धुक्यामुळे गाडी रद्द झाल्याने त्यांची मोठी अडचण झाली. ...