केंद्र आणि राज्यातील सरकारच्या धोरणांमुळे कृषी, सिंचन, वीज व शिक्षण क्षेत्रातील वातावरण चिंताजनक बनले आहे. औद्योगिक क्षेत्रात देशाची परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही. ...
औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून, एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण करून मुद्रण व्यवसाय वाढविण्याची आणि समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. ...
पेशावर येथे झालेल्या प्रकारानंतर शहरातील शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालयांना संरक्षक भिंती नाहीत. ...
उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला! ...
भूम : पाण्याअभावी वाळणारा ऊस, ट्रॅक्टरवर असलेल्या कर्जाच्या चिंतेतून एका ५० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना बावी (ता़ भूम) येथे रविवारी दुपारी घडली असू ...
उस्मानाबाद : महिलेचा खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अशी खोटी बतावणी करून एका महिलेचे ६० हजार रूपयांचे गंठण लंपास केले़ ही घटना शनिवारी सायंकाळीच्या सुमारास घडली असून, ...
तुळजापूर : श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सोमवारपासून दुपारच्या घटस्थानेने प्रारंभ होणार असून, ६ जानेवारी रोजी मंदिर संस्थानच्या वतीने महाप्रसादाने सांगता होणार आहे. ...