शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, ...
संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन चालविणाऱ्या मिनी मंत्रालयाची जुनी इमारत अपूरी पडत होती़ यामुळे नवीन इमारतीचे अनेक टप्प्यांमध्ये काम पूर्ण करण्यात आले़ सदर इमारत मार्च २०१३ मध्ये जिल्हा ...
शेतीच्या वादावरून नजीकच्या गिरोली व ममदापूर शिवारातील दोन वेगवेगळ्या घटनेत परस्पर विरोधी दोन्ही गटांनी ऐकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर ...
दिवसेंदिवस रोडावत असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्यात अनेक शाळेतील तुकड्या बंद पडल्या. त्याचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना बसला असून एकूण ८३ शिक्षक अतिरिक्त ठरलेत. ...
शरीरयष्टी आधीपासूनच काहीशी बेताचीच. त्यामुळे खूप अवजड काम कधी जमलंच नाही. कसंबसं चौथीपर्यंत शिक्षण झालं. लहान मोठी कामं करीत असतानाच बहिणीकडून शेंगदाण्याची पापडी बनविणे शिकलो. ...
जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध ...
जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात ...
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात शनिवारी ३ डिसेंबरला तिसऱ्यांदा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ वाजतापासूनच गावकऱ्यांनी गाव स्वच्छ करण्यास सुरूवात केली. ...
येथील स्व. लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात ...