विदर्भावरील अवकाळी पावसाचे सावट रविवारी देखील कायम होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत चंद्रपूरमध्ये ५ मिमी तर ब्रम्हपुरीमध्ये २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली ...
भारतभर विविध ठिकाणी भ्रमंती करून २८४ संतांचे चरित्र लिहिणारे संतकवी महिपती महाराज यांचा एकमेव हस्तलिखित ग्रंथ श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़ राहुरी) येथे २५२ वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला आहे. ...
पैसेवारी ठरविण्याची पद्धत ब्रिटीशकालीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेहमीच तक्रारी असतात. आता सर्वसमावेशक पद्धत ठरविण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती ...
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रीकर केंद्रीय संरक्षणमंत्री होऊन दोन महिने झाले तरी, त्यांच्या ‘मार्गदर्शनाविना’ अजूनही गोवा सरकार कोणताच निर्णय घेत नाही ...