गुलिस्तानगरात सोमवारी सायंकाळी ४ वाजता शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्लात आणखी चार आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीतून अटक केली आहे. ...
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळबागधारक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन नेहमीच्या ...
राज्यात राबविण्यात येत असलेले विनाअनुदानित धोरण त्वरित रद्द करावे, २३ आॅक्टोबर २०१३ चा शासन आदेश रद्द करून चिपळूनकर समितीप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावीत, ...
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीत काहीतरी अडकल्याने गेल्या तीन दिवसांपासून अचलपुरात दोन वार्डांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. जेथे नळांना पाणी येत होते, ...
शहरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ‘इफेक्टीव्ह पोलिसिंग’चे निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: जे पोलीस दप्तरी संवेदनशील ठाणे आहेत, ...
मुरबाडपासून ४० किमी अंतरावर असणाऱ्या आदिवासी भांगवाडी या गावासह परिसरातील लोकसंख्या ७ हजारांच्या आसपास असून या वाडीची बस एसटी महामंडळाने बंद केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ...