इसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल ...
यवतमाळ-दारव्हा मार्गावरील गोखी नदीच्या तीरावर असलेल्या मारुती मंदिराच्या पुजाऱ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...
विधानसभा निवडणुकीदरम्यान काय चुका झाल्या, कुठे कमी पडलो याचे चिंतन करून निष्क्रिय शिवसेना पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्याचा इशारा पालकमंत्री तथा शिवसेना जिल्हा प् ...
जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ८०० ग्रामपंचायतींचे गेल्या तीन वर्षांपासून लेखा परीक्षणच झाले नसल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आॅडिटच झाले नसल्याने ...
भारतीय संस्कृती महान आहे. मात्र सध्या डोके वर काढत असलेल्या जात, धर्म, प्रांत आणि भाषावादाला तिलांजली दिल्याशिवाय भारत हा महाशक्ती होणे अशक्य आहे, असे विचार आ.अमर काळे ...
तालुक्यात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अकाली पावसानंतर किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सीअसपेक्षा खाली आला आहे. या प्रतिकुल हवामानाचा अनिष्ट परिणाम केळीच्या मृग व कांदेबागावर झाला आहे. ...
आर्थिक परिस्थितीने माणूस गरीब वा श्रीमंत असला तरी तो आपली परिस्थिती बदलू शकतो; पण शारीरिक अपंगत्व आले तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील ...