देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत निर्मल भारत करण्यासाठी गावागावात वैयक्तीक शौचालये बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. मात्र साकोली ...
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोर्शी व वरुड तालुक्याची संयुक्त आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांना कुठल्याही ...
शासन परिपत्रकाप्रमाणे व आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आता याविरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...
शहरात जातीधर्माच्या नावावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या २२४ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ही अनधिकृत धार्मिक स्थळे मनुष्यामध्ये तेढ ...
अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे. ...
रोजगारभिमुख उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आले. प्रत्येक विद्यार्थी रोजगारदाता बनला पाहिजे, त्या माध्यमातून एका विद्यार्थ्याने ५० जणांसाठी ...
आदिवासींच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीची कोणतीच परवानगी न घेता भू-माफियांनी या जमिनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर महसूल प्रशासनाने या जमिनी आदिवासींना परत ...
शासनाच्या विविध विभागांमार्फत शेकडो योजना राबविण्यात येतात. यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही मेळघाटातील कुपोषण कमी होत नाही. त्यामुळे शासनाचे पैसे अखर्चिक आहेत. ...
चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक ...