गिधाडांची घटत जाणारी संख्या वाढावी, गिधाडांचे संवर्धन व्हावे आणि त्यांना संरक्षण मिळावे म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने कोकणात ‘जटायू महोत्सव’ हाती घेण्यात आला ...
कालिदास लक्ष्मणराव वडाणे, इंदिरा कन्हैयालाल जैन व डॉ. शालिनी शशांक फणसाळकर-जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला. ...
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला विदर्भासह मुंबई-कोकणात थंडा प्रतिसाद मिळत असून, याचा आढावा घेण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी मुंबईत बैठक घेणार आहेत. ...
काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रालयातून अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आलेले विकास खारगे यांची अवघ्या तीन महिन्यांत तडकाफडकी पुन्हा बदली करण्यात आली आहे़ ...
इंधनावरील वायफळ खर्च वाचणार असल्याने ८८ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती भूपृष्ठ व जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचाही गेल्या काही दिवसांपासून बोऱ्या वाजत असून, विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे पश्चिम रेल्वेचा बोऱ्या वाजल्याची घटना गुरुवारी घडली. ...